बाजीच्या ठाव्याने मारहाण करून केली आई-वडिलांची हत्या

बुलढाणा (गावाचा प्रश्न नेटवर्क न्यूज) अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम किन्ही सवडद येथील गणेश महादेव चोपडे या खुनी मुलाने वडील महादेव त्र्यंबक चोपडे व आई कौशल्याबाई महादेव चोपडे यांचा खून केल्याची थरारक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात खुनाच्या घटनांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून गुन्हेगारीचा आलेख उंचावला आहे.अमडापूर हद्दीतील किन्ही सवडदच्या थरारक घटनेने या गुन्हेगारीत भर … Read more

पेनटाकळी धरणातून विसर्ग सुरू

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मेहकर (प्रतिनिधी)ः काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पेनटाकळी धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी, दुधा, रायपूर, पेनटाकळी, पाचला भालेगा?व तथा आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून उरली सुरली पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे … Read more

पेनटाकळी धरणातून विसर्ग सुरू

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मेहकर (प्रतिनिधी)ः काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पेनटाकळी धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी, दुधा, रायपूर, पेनटाकळी, पाचला भालेगा?व तथा आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून उरली सुरली पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे … Read more

जनसुरक्षा कायद्याविरोधात खामगावात महाविकास आघाडीचे निदर्शने

* ‌‘जनसुरक्षा‌’ विधेयक रद्द करण्याची मागणी * हुकूमशाहीविरोधात हाक खामगाव (प्रतिनिधी) ः भाजप सरकारने आणलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा सर्वसामान्यांची गळचेपी करणारा असून या कायद्या विरोधात आज 10 सप्टेंबर रोजी खामगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन व निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनत्ोच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे … Read more

कुटूंबियांना मारहाण करुन दोन नराधमांनी केला महिलेवर अत्याचार

मलकापूर (प्रतिनिधी)ः राज्यात दररोज महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहे. महिला सुरक्षिततेचा प्रश्न कायम असून, अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. मलकापूर तालुक्यात अशीच एक अत्याचाराची घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावात 21 वषय गर्भवती शेतमजूर महिलेवर दोन व्यक्तींनी लोखंडी विळा उगारत अत्याचार केला आणि पीडितेच्या सासु व पतीला मारहाण करून पोबारा केला आहे. गावातील एका … Read more

विठ्ठल दर्शनाहून परतणाऱ्या वारकऱ्यांची बस पलटी, 30 वारकरी जखमी

देव तारी त्याला कोण मारी! विठुराया आला मदतीला धावून, सर्व भाविक सुखरुप खामगाव (प्रतिनिधी): आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा आटोपून परतत असलेल्या वारकऱ्यांच्या एस.टी. बसला चिखलीजवळ अपघात घडल्याची घटना आज पहाटे 4 वाजता दरम्यान घडली. या अपघातात सुमारे 30 वारकरी जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंढरपूर येथून निघालेली एसटी बस बुलढाण्यातील खामगावच्या दिशेने येत … Read more

शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने संपवलं जीवन

नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना खामगाव (प्रतिनिधी)ः नांदुरा तालुक्यातील वसाडी येथील जय बजरंग विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी शाळेत वर्ग सुरू असताना गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाने वर्गात विवेकला प्रश्न विचारले. मात्र, या … Read more

आता मिळणार 30 जूनपर्यंत तीन महिन्याचे राशन

शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय खामगाव (प्रतिनिधी) : संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी शासनाने जून महिन्यात एकाच वेळी पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे रेशन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना 30 जूनपर्यंत तीन महिन्यांचे रास्तभाव दुकानातून धान्य उचलावे लागणार आहे. यावर्षी अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. … Read more

पुरात वाहुन गेलेल्या वृध्दाचा मृतदेह तीन दिवसांनंतर सापडला

धोंडुजीचा मृतदेह पाहून कुटूंबीयांनी फोडला टाहो खामगाव(प्रतिनिधी)ः घारोड-अकोली नाल्याच्या पुरात 27 मे रोजी वाहून गेलेल्या घारोड येथील वृद्धाचा मृतदेह तीन दिवसानंतर आज 30 मे रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घारोड शिवारातील साठवण तलावाच्या भिंतीजवळ झाडाझुडपात अडकलेल्या अवस्थेत दिसुन आला. धोंडुजी यांचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी टाहो फोडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली … Read more

आज बारावीच्या परीक्षेचा निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. ५ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्व … Read more